गॅसचा तुटवडा का झालाय..? पेट्रोलचे भाव का वाढतायत..? शिक्षण पद्धती का बिघडत आहे..? तरुण बेरोजगार का रहातोय..? भारताचा विकास का थांबलाय..? जाती-धर्मात द्वेष का वाढतोय..? बलात्कार का वाढतोय..? भ्रष्टाचार का वाढतोय..? आरोग्य सुविधा का सुधारत नाहीत..? इन्फ्रास्ट्रकचर रोड कुठे गेले..? महागाई का वाढत चाललीय..? हे प्रश्न विचारू नका नाही तर "हिंदू" धोक्यात येईल..!!