माझ्या बारामतीकर आणि महाराष्ट्रातील माझ्या प्रत्येक लाडक्या बंधु भगिनी नों… आज मला जाऊन एक महिना पूर्ण झाला पण. बारामतीच्या रस्त्यांवरून ते शेतातल्या शेतकऱ्यांपर्यंत, पुण्याच्या गल्लीबोळांपासून ते विदर्भ-मराठवाडा-कोकणपर्यंत… मी वरून पहातोय. तुमची मेहनत, तुमचा घाम, तुमचा संघर्ष… सगळं दिसतंय. मी असताना सांगितलं होतं… आणि आजही सांगतो… मीळून मिसळून राहा. एकमेकांना हात द्या. गावात एखाद्याला अडचण आली तर शेजारी उभा राहा. शहरात एखाद्याला मदत हवी तर पुढे जा. छोटी मदत मोठा फरक घडवते. आपल्या महाराष्ट्राचा झेंडा नेहमी उंच ठेवा. आम्ही जे स्वप्न बघितलं होतं – चांगलं रस्ते, चांगलं पाणी, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगली नोकऱ्या, चांगलं जीवन… ते सगळी कडे पूर्ण होणार. पण एकत्र राहिल्याने! तुमच्यात ताकद आहे… बबानों काळ बोलावतो… काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं… पण मी सांगतो, मी नेहमी तुमच्याबरोबर आहे. प्रत्येक पावलात, प्रत्येक लढ्यात, प्रत्येक आनंदात… तुम्ही मजबूत राहा, एकजुटीने राहा, आणि पुढे चालत राहा. हार मानू नका… माझा तुमच्यावर विश्वास आहे… आणि तो विश्वास कधीच तुटणार नाही. आज मला जाऊन एक महिना पूर्ण झाला तरी… मी तुमच्यात जिवंत आहे,आणि कायम राहीन. तुमचाच अजित दादा पवार.