काय रे विसरलात तर नाय ना पप्पांना , मी इतक्या लवकर जात नसतो मला पण मेहरबान म्हणतात , पण नियतीचा खेळ बघा, आज माझा हा प्रवास इथेच थांबला. किती म्हणलं ना, बोलायचं नाय तरी मन काय राहवत नाय, माझ्या तमाम भिलवडी कारांनो आज तुमच्याशी संवाद साधताना मन थोडे जड झालंय पण; एक समाधान आहे शेवटच्या श्वासा पर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो